Ordance Factory Bhandara Bharti 2025 : भंडारा जिल्हा आयुध निर्माणी भंडारा अंतर्गत 2025 या वर्षामध्ये एक मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मार्फत DBW (Danger Bulding Worker) पदाच्या एकूण 125 जागा भरण्यात येणार आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत. भरती बद्दलच्या सर्व सूचना आपणास खाली दिलेल्या आहेत.
Ordance Factory Bhandara Bharti 2025 भरतीची वैशिष्ट्ये
तपशील | माहिती |
भरती संस्था | आयुध निर्माणी भंडारा |
भरतीचे नाव | आयुध निर्माणी भंडारा भरती 2025 |
एकूण पदे | 125 जागा |
पदनाम | DBW (Danger Bulding Worker) |
वयाची अट | 18 ते 40 वर्षे (शासकीय नियमानुसार सूट) |
पगार | ₹.19,900/- + DA |
अर्जाची अंतिम तारीख | 31 मे 2025 |
अर्ज पध्दत | ऑफलाईन |
अर्ज फी | नाही |
आयुध निर्माणी भंडारा भरती 2025 पदाचा तपशील
🔷एकूण जागा : 125
🔷 कामाचे स्वरूप : धोकादायक क्षेत्रामध्ये स्फोटक पदार्थांचे काम करणे. यासाठी प्रशिक्षण व अनुभव आवश्यक आहे.
🔷 नोकरीचे ठिकाण : भंडारा
Educational Qualification For Ordance Factory Bhandara Bharti 2025
पदाचे नाव | शैक्षणिक अर्हता |
DBW (Danger Bulding Worker) | उमेदवारांकडे शैक्षणिक पात्रतेच्या निकषानुसार ITI (NCTVT) अंतर्गत AOCP ट्रेड असणे आवश्यक आहे. |
वयोमर्यादा/Age Limit
🔷 किमान : 18 वर्षे कमाल 40 वर्षे
🔷आरक्षित प्रवर्गासाठी वयामध्ये शासकीय नियमानुसार सूट देण्यात येईल.
महत्वाची कागदपत्रे
- 10th/12th प्रमाणपत्र (लागू असेल तर)
- आधार कार्ड/पॅनकार्ड
- जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- NAC (AOCP ट्रेड)
अर्ज करण्याची प्रक्रिया
- सदर भरतीसाठी अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अचूक व पूर्ण भरलेली असावी.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- चुकीची माहिती अथवा अपूर्ण असलेले अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
- अर्ज हा खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक,ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा,जवाहर नगर, जिल्हा – भंडारा,पिन कोड – 441906 येथे अर्ज करावा.
अधिकृत लिंक
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
महत्वाचे : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.